Press "Enter" to skip to content

कल्याण पश्चिम विधानसभा ! जनतेला हवाय विकासाचे नवे मॉडेल देणारा आमदार !

कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील जनतेला कल्याणच्या विकासाचे नवे मॉडेल देणारा आमदार हवा आहे. जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने…

शरद पवार ईडी कारवाई विरोधात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी आक्रमक ! २६ सप्टेंबर रोजी वाशी येथे करणार जाहीर निदर्शने !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसने आक्रमक…

शाहनवाज खान यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम विध्यार्थी विंग बांधणीला वेग !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील धडाडीचे नेते हाजी शाहनवाज खान यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागामध्ये एमआयएम विध्यार्थी विंग बांधणीला वेग आला…

विधानसभा रणसंग्राम ! कल्याण पूर्व क्षेत्राचा कायापालट कधी होणार ? कल्याणकरांना हवाय रखडलेल्या विकासाला गती देणारा आमदार !

कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीत कौल कोणाला द्यावा ? कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचा विकास खऱ्या अर्थाने कोण करणार ? अशा वैचारिक संभ्रमात कल्याण…

विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि संविधानिक शिक्षण देण्याची गरज – हाजी शाहनवाज खान !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकातून अधिकाधिक ऐतिहासिक आणि संविधानिक शिक्षण देण्याची गरज आहे, अशी भूमिका एमआयएम स्टुडेंट विंगचे कोकण विभागीय निरीक्षक…

वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी विरेंद्र लगाडे !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी विरेंद्र लगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंचितचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी…

एमआयएमला ठाणे जिल्ह्यात हव्यात ६ जागा !

ठाणे, कोकण दर्पण वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या एमआयएमला ठाणे जिल्ह्यात ६ जागा हव्या आहेत. जागा वाटपात सहा जागा मिळाव्यात अशी मागणी…

राष्ट्रवादीचे ठाणे जिल्ह्यातील पालकत्व जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर !

ठाणे, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्ह्यातील पालकत्व आता माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनी…

भाजप-शिवसेना युतीच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा ! बेलापूर, ऐरोली, पनवेल, उरणमध्ये काय होणार ?

नवी मुंबई / पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीचे वातावरण अगदी तापले असताना भाजप-शिवसेना युतीबाबतचा अंतिम निर्णय अद्यापि प्रलंबित आहे. मात्र ,बेलापूर, ऐरोली,…

काँग्रेसला मनसे आघाडीत का नको ?

औरंगाबाद, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होणं फक्त बाकी राहिलं आहे. मात्र सगळीकडे माहोल निवडणुकीचाच आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसेने आपले उमेदवार…