Press "Enter" to skip to content

शिवसेनेच्या वतीने खारघर येथे महारक्तदान शिबिर संपन्न ! जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा पुढाकार !

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले उदघाटन ! ५०० रक्त बॉटल्स संकलित करण्याचा संकल्प ! रक्तदान अभियानाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !…

शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेचे खारघरमध्ये महारक्तदान शिबिर : जिल्हाप्रमुख शिरीष घरत !

शिवसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन : जिल्हाप्रमुख शिरीष घरत ! पनवेल : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसंपर्क…

अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन रूग्णांचे कोव्हीड लसीकरण !

नवी मुंबई : समाजातील विविध घटक कोव्हीड लसीकरणाच्या कक्षेत यावेत अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये जे रूग्ण अंथरूणाला खिळलेले आहेत…

राष्ट्रवादीच्या वतीने नवी मुंबईत मोफत मातृत्व शिबिर संपन्न !

नवी मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर आंग्रे आणि दिघा तालुका महिला अध्यक्षा गौरी किशोर आंग्रे यांच्या पुढाकाराने तसेच बेबी शुअर फेर्टीलिटी…

अवयव दानाचा संदेश देण्यासाठी विराग मधुमालती करणार पाण्याखाली गायनाचा नवा विश्वविक्रम !

नवी मुंबई : नेत्रहीन लोकांच्या त्रासाची झळ ज्यांना दृष्टी आहे त्यांना कधीच लागणार नाही पण त्याच दृष्टीहीन बांधवांच्या त्रासाची जाण ठेवत आणि नेत्रदानाचा पवित्र संदेश…

अजितदादा, युवकांचे ऊर्जास्थान : शहाबाज पटेल !

महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व अजितदादा हे आम्हां युवकांचे ऊर्जास्थान आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने युवकांमध्ये नवा जोश निर्माण होतो. युवकांच्या मार्गदर्शनाचे अजितदादा म्हणजे एक विद्यापीठ आहे. राजकारण हे…

किशोर आंग्रे यांची राष्ट्रवादी युवक नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड !

प्रतिनिधी, नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे युवा नेतृत्व किशोर ऊर्फ अनु आंग्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली। आहे.राष्ट्रवादी…

अजितदादा, महाराष्ट्राचे नेतृत्व : योगेश निपाने !

महाराष्ट्र राज्याचे कणखर नेतृत्व म्हणजे अजितदादा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काम करताना आम्हाला त्यांच्या कार्यातून, नेतृत्वातून ऊर्जा मिळते. कोणताही मुद्दा असेल, कोणते काम असेल, निर्णय घेताना…

जिथे गंभीर प्रश्न, तिथे अजितदादा खंबीर ! – राजश्री कदम !

महाराष्ट्र राज्याचे खंबीर नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होय. आमचे नेते अजितदादा. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनाबळ देण्याचे काम अजितदादा नेहमी करतात.…

ऑस्ट्रेलिया सरकारने भारतीयांना परवानगी नाकारली ! २ हजार नागरिकांना मायदेशी परतण्याची प्रतीक्षा !

नवी मुंबई : कोरोनाचे कारण पुढे करून ऑस्ट्रेलिया सरकारने सुमारे २ हजार भारतीय नागरिकांना मायदेशी पाठविण्यास परवानगी नाकारली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या अशा आडमुठ्या धोरणामुळे भारतीय…