पनवेल : झाडे नष्ट झाल्यामुळे ग्लोबल वाॅर्मिंगच्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे. वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन न केल्यास सगळीकडे हाहाकार उडेल व मनुष्यासोबतच पृथ्वीवरील सगळया जीवजंतुंचे अस्तित्वच धोक्यात येईल. हे होऊ नये यासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत. या प्रेरणेतुन सोमवार ९ ऑगस्ट रोजी मुर्बीगांव येथील श्री.गांवदेव मंदिर येथे वृक्षारोपण करण्यlत आले . त्याप्रसंगी मोठया संखेने तरुण वर्ग, लोकप्रतिनिधी, विवीध पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि निसर्ग प्रेमींउपस्थित होते. महत्वपूर्ण बाब म्हणजे प्रत्येकजण आपले स्वत:चे एक झाड घेवुन आले आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वतः घेतली आहे. ग्रामस्थ मंडळ मुर्बी यांनी सदर उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

माझे झाड , माझी जबाबदारी ! ग्रामस्थ मंडळ मुर्बी यांच्यावतीने वृक्षारोपण !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भव्य पदयात्रा उत्साहात
- माणगाव घटनेप्रकरणी दोन्ही गटांवर क्रॉस गुन्हे दाखल ! शरद सावंत यांच्या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून तपास सुरु ! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची माहिती !
- पत्रकार परिषद ! माणगाव 10 लाख खंडणी प्रकरण ! पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ! माणगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची चौकशी करा ! मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे शरद सावंत यांची मागणी !
- सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त कुटुंब’ संकल्पगुढी; ढोलताशा-लेझीम, महाराष्ट्रीयन पोशाखातील रॅम्प वॉकने नववर्षाचा उत्सव रंगला




